हरिश्चंद्रगड
महाराष्ट्रातील नावाजलेला किल्ला / From Wikipedia, the free encyclopedia
हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र डोंगर आहे. येठील शिखर अहमदनगर जिल्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे.
जलद तथ्य
हरिश्चंद्रगड | |
नाव | हरिश्चंद्रगड |
उंची | ४००० फूट |
प्रकार | गिरीदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | अहमदनगर जिल्हा[[[महाराष्ट्र]] |
जवळचे गाव | पाचनई,खिरेश्वर |
डोंगररांग | हरिश्चंद्राची रांग |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | {{{स्थापना}}} |
बंद करा