जयंत विष्णू नारळीकर
भारतीय खगोलशास्त्रज्ञ, लेखक / From Wikipedia, the free encyclopedia
डॉ. जयंत विष्णू नारळीकर (जन्म : कोल्हापूर, १९ जुलै १९३८) हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत. डॉ. नारळीकर हे अचानक आणि अपघाताने घडलेले पण आपली नाममुद्रा कोरलेले साहित्यिक आहेत. 'नारायण विनायक जगताप' या उलट्या क्रमाने आपल्या नावाची आद्याक्षरे होणाऱ्या टोपण नावाने त्यांनी विज्ञानकथा स्पर्धेत भाग घेतला.
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्त्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
जलद तथ्य
जयंत नारळीकर | |
जयंत विष्णू नारळीकर | |
पूर्ण नाव | जयंत विष्णू नारळीकर |
जन्म | १९ जुलै, १९३८ (1938-07-19) (वय: ८५) कोल्हापूर |
निवासस्थान | पुणे |
नागरिकत्व | भारतीय |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | खगोलभौतिकी |
कार्यसंस्था | • केंब्रिज विद्यापीठ • टाटा मूलभूत संशोधन संस्था आयुका |
प्रशिक्षण | • बनारस हिंदू विद्यापीठ • केंब्रिज विद्यापीठ |
डॉक्टरेटचे मार्गदर्शक | फ्रेड हॉईल |
वडील | विष्णु नारळीकर |
आई | सुमती नारळीकर |
पत्नी | मंगला नारळीकर |
अपत्ये | गीता (कन्या), गिरिजा (कन्या), लीलावती (कन्या) |
बंद करा