चौथे इंग्रज-म्हैसूर युद्ध
From Wikipedia, the free encyclopedia
चौथे इंग्रज-म्हैसूर युद्ध (मराठी नामभेद: चौथे ब्रिटिश-म्हैसूर युद्ध ; इंग्रजी: Fourth Anglo-Mysore War, फोर्थ ॲंग्लो-मायसोर वॉर) हे इ.स. १७९९ साली म्हैसूरच्या राज्याचा शासक टिपू सुलतान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेले युद्ध होते. इंग्रज-म्हैसूर युद्धमालिकेतील हे शेवटचे व निर्णायक युद्ध ठरले. या निर्णायक युद्धात टिपू सुलतानचा मृत्यू झाला.
जलद तथ्य दिनांक, स्थान ...
चौथे इंग्रज-म्हैसूर युद्ध
इंग्रज-म्हैसूर युद्धे ह्या युद्धाचा भाग
दिनांक | इ.स. १७९८ ते इ.स. १७९९ |
---|---|
स्थान | भारत |
परिणती | टिपू सुलतानचा मृत्यू ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा विजय |
युद्धमान पक्ष | |
---|---|
म्हैसूरचे राज्य | ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मराठा साम्राज्य हैदराबादचा निजाम त्रावणकोर सन १८७१ |
सेनापती | |
टिपू सुलतान मिर गोलाम हुसेन मोहम्मद हुलेन मिर मिरान उमादत उल उम्र गुलाम मोहम्मद खान मिर सादीक (फितुर) |
जनरल जॉर्ज हॅरीस मेजर जनरल डेविड बेअर्ड कर्नल आर्थर वेलेस्ली
|
बंद करा