चार आर्यसत्य
Lord Buddha.. / From Wikipedia, the free encyclopedia
चार आर्यसत्य हा बौद्ध धम्माचा पाया होय. साधारणतः २५७५ वर्षापूर्वी बनारस जवळील सारनाथ (ईशान्य भारत) येथे बुद्धांनी पहिला धम्मसंदेश आपल्या पाच शिष्यास दिला होता. व त्यावेळी चार आर्यसत्य सांगितली होती —
- जगात दुःख आहे.
- त्या दुःखाला कारण आहे.
- हे कारण म्हणजे तृष्णा (वासना) होय.
- वासना नियंत्रित करणे हा दुःख निवारण्याचा उपाय / मार्ग आहे.