ऑपरेशन कॅक्टस
From Wikipedia, the free encyclopedia
ऑपरेशन कॅक्टस किंवा ऑपरेशन संध्या ही सैनिकी मोहीम म्हणजे पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तमिळ ईलम (अर्थात प्लाॅटे) या संघटनेने मालदीवचे शासन उलथून टाकण्यासाठी घडवून आणलेला कट होता. प्लाॅटेच्या अब्दुल्ला लुतुफी याने स्वतःच्या ८० बंदुकधाऱ्यांबरोबर मिळून हा कट केला होता. भारतीय सैन्याच्या हस्तक्षेपामुळे हा कट निष्फळ ठरला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जलद तथ्य दिनांक, स्थान ...
ऑपरेशन कॅक्टस
दिनांक | ३ नोव्हेंबर इ.स. १९८८ |
---|---|
स्थान | मालदीव |
परिणती | भारत/मालदीवचा निर्णायक विजय, मालदीवमध्ये सरकारी अंमल सुरू. |
युद्धमान पक्ष | |
---|---|
भारत मालदीव |
पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तमिळ ईलम |
सेनापती | |
पंतप्रधान राजीव गांधी ब्रिगेडियर एफ.एफ.सी. बलसारा राष्ट्रपती मॉमून अब्दुल गयूम |
अब्दुल्ला लुतुफी (युद्धकैदी) उमा महेश्वरन |
सैन्यबळ | |
१,६०० | ८० |
बळी आणि नुकसान | |
१ जखमी | १९ मृत |
बंद करा